Skip to main content

मराठ्यांच्या आरक्षणाचे खरे मारेकरी ?

शेवटी मराठ्यांसाठी जरांगे पाटिलच बरोबर! 



अशी म्हणायची वेळ का आलेली आहे ..हे आपण या blog मध्ये पाहनार आहोत  ..

डाव्या आणि उजव्या चळवळीने मराठ्यांच पानिपत कशाप्रकारे याचा इतिहास 1950 पासून 2025 पर्यंत पाहणार आहोत...

पंजाबराव देशमुख , अण्णासाहेब पाटील , विनायक मेटे ते जारांगे पाटील ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात याचिका दाखल करणारे बाळासाहेब सराटे किंवा विनोद पाटील असो .....
वारंवार प्रयत्न करून सुद्धा राज्यकर्त्यांची मराठा आरक्षणाबद्दलची उदासीनता आणि मराठा विरोधी गटाने बांधलेली एकजुटीने मराठ्यांना हक्काचं असणार ओबीसी आरक्षणापासुन वारंवार मुकाव लागलं...

                

कारण , विस्थापित मराठा समाज अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या दावणीला नंतर शिवसेना सारख्या हिंदुत्ववादी संघटनेचे कडे नामांतराच्या मुद्यावरून गेला .

शरद पवारांनि कायम मराठा समाजाचा उपयोग हा ''टोपल्यातल्या भाकरी " प्रमाणे केला ..आणि शिवसेनेने हातात भगवे झेंडे देऊन मुस्लिमांच्या विरुद्ध वापर केला ..2014 नंतर मराठा समाज भाजप कडे शरद पवार आणि काँग्रेस ला कंटाळून आला..आणि परत तेच फडणवीस यांनी 2018 च्या शेवटी दिलेलं आरक्षण परत सुप्रीम कोर्टामध्ये तोंडावर आपटलं आणि मराठा समाजाची परत निराशा झाली..


             पण या काळात आरक्षणामूळ मराठा समाजाच्या 3-4 पिढ्या अक्षरशः चराचरा कापल्या गेल्या , कारण शिक्षणात आरक्षण नसल्याने ओपन च्या जागा कमी आणि त्यात भरमसाठ फी आणि मेरिट लिस्ट  यामुळे 1990-2019  या 30 वर्षात भारताने स्वीकारलेल्या ग्लोबलायझेशनच्या धोरणामुळे शेती व्यवसाय रसातळाला गेला आणि त्याच बरोबर seiling चा कायदा इंदिरा गांधींनी आणल्यामुळे व शेतीची झालेल्या विभागणी मुळे मराठा समाजाला 
'' तोंड दाबून बुक्यांचा मार भेटला '' ही परिस्थिती हळू हळू नवीन पिढीला कळायला लागली होती ..आणि मराठा समाज '' मराठवादि'' भूमिका स्वीकारनाऱ्या नेत्याच्या शोधात होता ..स्वर्गीय विनायक मेटे यामधील एक नाव होते पण ते मराठवाड्याच्या बाहेर आपलं प्रस्थ वाढू शकले नाहीत ..
               
(1994 gr when reservation in maharashtra increses to 35 to 50 without any  survey )
     ( 1994 चा GR शरद पवार)


ते 2019 पर्यंत 
मराठ्यांच्या साठी 2001 साली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे  यांनी काढलेला मराठा कुणबी आणि 
कुणबी मराठा  हे OBC प्रमाणपत्र घेऊ शकतील याशिवाय कोणताही निर्णय मराठ्यांच्या पारड्यात पडला नाही ...


खत्री , राणे, गायकवाड, बापट ,आयोग आले आणि गेले काहींनी आरक्षणकडून बाजू मांडली तर काहींनि नाही
 

                      पण राज्यकर्त्यांनी कायम आरक्षण देण्याची वेळ आली की '' मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण  '' हा नवीन शोध लावला या शोधाचे जनक '' छगन भुजबळ ''आणि ''गोपीनाथ मुंडे ''होते हे सुद्धा मराठा समाजाला समजणे गरजेचे आहे..


याची सुरुवात 2008 -09 साली झालेली होती मराठा आरक्षण विरोधी गटांना पाठबळ मराठा नेत्यांकडूच मिळत होते ..यामध्ये भुजबळ , मुंडे, रावसाहेब कसबे , हरी नरके  यांनी पद्धतशीर पणे मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये किंवा स्वतंत्र मिळावे यासाठी प्रयत्न केले ..

रावसाहेब कसबे यांच अजरामर वाक्य आहे - 
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला obc मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया शेवटला येऊन थांबली होती .2 मीटिंग सुद्धा झाल्या होत्या आणि तिसऱ्या मीटिंग मध्ये अशोक चव्हाण यांनी मागासवर्गीय अयोगामध्ये माझी (कसबे) ची निवड केली , आणि माझ्या एक विरोधी  मतांमुळे मराठयांना OBC आरक्षण मिळू शकले नाही ,त्यात मी खुंटी मारून ठेवली ..


https://youtu.be/PGheDareSXE?si=_A0A9nftEoG6QnBx
ही त्या विडिओ ची लिंक ...
(आणि हे कसबे महाशय छगन भुजबळ आणि शरद पवारांचे खास )

                  मला यावरून शरद पवार आणि अशोक चव्हाण यासारख्या मराठा नेत्यांच्या मराठा समाजाला आरक्षण भेटावे म्हणून किती उदासीन होते याची जाणीव मराठा समाजाला करून द्यायची आहे..
शरद पवार , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , विखे पाटील, थोरात ,मोहिते पाटील , यासारख्या अनेक तालेवार मराठा नेत्यांची निष्क्रियता आपणाला दिसून येते ..
                 

khatri commitee 2004
(वरील खत्री आयोगाचा अहवाल काय सांगतो पहा 2004 )मराठा  अरक्षणामध्ये ''खत्री आयोगाचे  '' महत्व अनन्यसाधारण आहे ..हा आयोग 1995 साली गठीत केला होता ..2004 साली हा आयोगाने महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला ..

  2018 चे 53 मूक मोर्चे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी गायकवाड आयोग स्थापन केला . गायकवाड आयोगाने मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असा अहवाल दिला .

सोबतच मराठा -कुणबी यावर स्वतंत्र 30 पानांचं प्रकरण आहे ,शिवाय मराठा-कुणबी हे एकच आहेत यावर 126 पुरावे अहवालात नमूद केलेले आहे...
अस असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र (SEBC )आरक्षणाचा घाट का घातला ? हा प्रश्न उरतो....

gaikwad commitee 2018
 2024 अखेरीस एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे कमिटीने कुनबी प्रमाणपत्रा साठी नोंदी शोधण्यासाठी जवळ जवळ एक वर्ष प्रयत्न केले..जवळपास 8 लाख कुणबी प्रमाणपत्र एका वर्षात मराठ्यांच्या पदरात पडली आहेत हे आकडा वाढेल पण ..
पण शेवटी जा आकडा पुरेसा आहे का  ?
वाशी मधील एकनाथ शिंदे नि केलेला दगा ! मराठे विसरतील का ? 
tukaram maharaj abhang 


शेवटी मराठा समाजाला हाच प्रश्न पडतो ...
गाव सारा मामाचा पण एक नाही कामाचा !

Blog


learnmarketing9201.blogger.com

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...