Skip to main content

mutual फंड म्हणजे काय ? माहीत नसेल तर लगेच वाचा !

 what are the mutual funds a beginner guide ?

Mutual fund सोप्या शब्दात ?

हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे ..ह्या मध्ये
गुंतवणूकदार(investor )चे पैसे विविध मालमत्ता (asset) मध्ये गुंतवले जातात ..जसे की shares आणि बॉण्ड्स ...
सोप्या भाषेत जनतेकडून जनतेसाठी गुंतवणुकीचे व्यवस्थापन (investing managaement )


Mutual fund चे फायदे ?


1) विविध प्रकारच्या मालमत्तेत पैसे गुंतवल्यामुळ Risk कमी होते ..त्यालाच आपण risk managaement म्हणतो..
2) अनुभवी फंड मॅनेजर द्वारे हे फंड वापरले जातात ..
3) लवचिकता (flexible) आहेत , कारण आपण mutual फंड मध्ये आपल्याला विविध प्रकारचे पर्याय उपलब्द आहेत , जस की,( equityफंड )( डेट फंड) 
( hybrid फंड)/
4) सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये आपण लहान लहान रक्कम गुंतवू शकतो ..(सोने आणि fd साठी आपल्याला एकाच वेळेस खूप पैसे लागतात )
5) पारदर्शकता (transperency) mutual फंड मध्ये गुंतवणूक दारांना अहवाल सादर केले जातात.

Mutual फंड चे प्रकार ?


Equity fund जास्तीत जास्त गुंतवणूक share मध्ये असते .
या मध्ये आपणाला HDFC largecap fund पहायला मिळतो .
1)SBI large cap fund सुद्धा आहे ...
2)ICIC prudential bluechip fund direct 
3)Nippon india small cap fund 
4)Parag tarikh flexible cap fund 




Date fund (retirement date funds )- यामध्ये कमी जोखमीचा share मध्ये  गुंतवणूक केली जाते.
1) ICIC Prudential retirement funds 
2)hdfc retirement saving funds 
3)aditya birla sun life retirement funds 

Hybrid fund -
 Equity fund आणि Date फंड चे मिश्रण .
1) ICIC 2) Nippon 3)more asset

Liquid fund - emergency साठी हा फंड वापरला जातो ..
1)HDFC liquid fund .
2)icic liquid funds .

Index fund - विविध प्रकारच्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवले जातात ..
1)Nippon india index fund nifty 50 plan 
2)hdfc nifty fund





आपण मराठी माणूस  जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टमेंट च्या गोष्टी करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला काही पर्याय दिसतात...
1) सोने 
2) चांदी
3) FD 
4) Shares इत्यादी ...

या सर्वात आपण या सर्वांचे वार्षिक लाभ पाहू !
1) सोने 
(13.6 %) मागील 5 वर्ष 
(10.2%)माघील 10 वर्षे 
(10.5%)माघील 20 वर्षे 

2) FD 
ह्यामध्ये आपण स्टेट बँक च्या  10 वर्षाचे returns पाहू

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...