Skip to main content

mutual फंड म्हणजे काय ? माहीत नसेल तर लगेच वाचा !

 what are the mutual funds a beginner guide ?

Mutual fund सोप्या शब्दात ?

हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे ..ह्या मध्ये
गुंतवणूकदार(investor )चे पैसे विविध मालमत्ता (asset) मध्ये गुंतवले जातात ..जसे की shares आणि बॉण्ड्स ...
सोप्या भाषेत जनतेकडून जनतेसाठी गुंतवणुकीचे व्यवस्थापन (investing managaement )


Mutual fund चे फायदे ?


1) विविध प्रकारच्या मालमत्तेत पैसे गुंतवल्यामुळ Risk कमी होते ..त्यालाच आपण risk managaement म्हणतो..
2) अनुभवी फंड मॅनेजर द्वारे हे फंड वापरले जातात ..
3) लवचिकता (flexible) आहेत , कारण आपण mutual फंड मध्ये आपल्याला विविध प्रकारचे पर्याय उपलब्द आहेत , जस की,( equityफंड )( डेट फंड) 
( hybrid फंड)/
4) सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये आपण लहान लहान रक्कम गुंतवू शकतो ..(सोने आणि fd साठी आपल्याला एकाच वेळेस खूप पैसे लागतात )
5) पारदर्शकता (transperency) mutual फंड मध्ये गुंतवणूक दारांना अहवाल सादर केले जातात.

Mutual फंड चे प्रकार ?


Equity fund जास्तीत जास्त गुंतवणूक share मध्ये असते .
या मध्ये आपणाला HDFC largecap fund पहायला मिळतो .
1)SBI large cap fund सुद्धा आहे ...
2)ICIC prudential bluechip fund direct 
3)Nippon india small cap fund 
4)Parag tarikh flexible cap fund 




Date fund (retirement date funds )- यामध्ये कमी जोखमीचा share मध्ये  गुंतवणूक केली जाते.
1) ICIC Prudential retirement funds 
2)hdfc retirement saving funds 
3)aditya birla sun life retirement funds 

Hybrid fund -
 Equity fund आणि Date फंड चे मिश्रण .
1) ICIC 2) Nippon 3)more asset

Liquid fund - emergency साठी हा फंड वापरला जातो ..
1)HDFC liquid fund .
2)icic liquid funds .

Index fund - विविध प्रकारच्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवले जातात ..
1)Nippon india index fund nifty 50 plan 
2)hdfc nifty fund





आपण मराठी माणूस  जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टमेंट च्या गोष्टी करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला काही पर्याय दिसतात...
1) सोने 
2) चांदी
3) FD 
4) Shares इत्यादी ...

या सर्वात आपण या सर्वांचे वार्षिक लाभ पाहू !
1) सोने 
(13.6 %) मागील 5 वर्ष 
(10.2%)माघील 10 वर्षे 
(10.5%)माघील 20 वर्षे 

2) FD 
ह्यामध्ये आपण स्टेट बँक च्या  10 वर्षाचे returns पाहू

Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...