Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

Neville wadia college of management and research

                                                                          Neville wadia institute of managememt and research  pune  my name is chetan , and iam first year of managment at , neville wadia institute of management . introduction :  this b school situated in heart of the city . only 1 km from pune railway station. this institute found on 1999 (25 years ) ago NAAC ACCREDITED AFFILIATED TO SPPU AICTE APPROVED EDCI CELL  part of modern education society   how to get admission ?  through the (mba cet ) exam that usually carried out by maharashtra cetcell in ,februvary -march month. through the vacant rounds , after completion of 3 merit rounds. note - this college does not have management quata . But you can get easily admission through vacant round with paying o...

राहुल सोलापूरकर बरोबरच की चूकच हे घ्या ठोस पुरावे !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्या च्या पलायनाला , एका पॉडकास्ट मध्ये बोलताना राहुल सोलापूर यांनी एक वक्तव्य केल की ' आग्र्यावरून शिवराय जेव्हा सुटून आले तेव्हा त्यांनी "लाच " हा शब्द चुकीचा वापरला आहे , आपण पैसे वजीर आणि औरंगजेबाच्या बहिणीला दिली ..त्याला हुंडी वटवणे अस म्हणतात .. हे जरी खर असलं तरी शिवभूषण निनाद बेडेकर या प्रसंगाला शिवरायांच्या negotiation / वाटाघाटी करण्याची कला होती अस म्हणतात .. यावरून आपल्याला राहुल सोलापूरकर यांच ते वाक्य पूर्ण पणे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही .. हे वाक्य पूर्ण जरी खर नसेल तरी पूर्ण खोट ही नाही  ... त्यासाठी शिवभूषण निनादराव बेडेकर यांचं coep college मध्ये झालेलं हे भाषण पहा...26 min ते 32min यादरम्याचा विडिओ पहा... पुढारी news वर बोलताना इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे यांनी राहुल सोलापूरकारानं चोख उत्तर दिले आहे .. कौस्तुभ कस्तुरे विडिओ link पहा निनाद बेडेकर यांचा विडिओ click करा

महाराष्ट्रात आंबेडकरवादाचे मारेकरी कोण ?

भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले , ह्या वर्षात भारतातील sc ,st , obc ,स्त्रिया , यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिल   " हिंदू कोड '' साठी प्रचंड विरोध असताना त्यासाठी बाबासाहेबांनी हट्ट धरला , प्रसंगी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला , sc , st , obc साठी 2000 वर्ष पूर्वीची अन्यायी व्यवस्थेला सुरुंग लावून आरक्षण विविध योजना , आणि  कलमांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला .. तरीसुद्धा sc , st , obc , स्त्रिया कोणीच बाबासाहेबांना का मानत नाही ? शिवाय आंबेडकरी समाज !  कृपया हा फॉर्म भरा हा मोठा गहन प्रश्न आज  भारताच्या आंबेडकरी चळवळीतील लोंकांच्या पुढे आहे ! याची मुख्य कारणे : १) डाव्या चळवळीतीळ प्रस्थापित नेते ! २) आंबेडकरी नेते ! ३) शाळा कॉलेज ! 4) आत्यंतिक डावे नेते ! 5) सर्वमान्य नेतृत्व . 6) काँग्रेस 7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग ! 8) सामाजिक भीती  1) डाव्या चळवळीतील प्रस्थापित नेते: डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आर्थिक विषमतेवर भर दिला, परंतु जातीय विषमतेला फारसा प्राधान्य दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या स...