Skip to main content

ब्राह्मण होणं बहुजनांसाठी अवघड नव्हे ! अशक्यच ?

आज काल आपण जो कोणी येतोय ब्राह्मण समाजाचा समाचार घेऊन जातोय ' ब्राह्मण समाजाची अवस्था आज " देवळातल्या घंटी सारखी झालीये " जो येतोय तो वाजवून जातोय .डाव्यांना ब्राह्मण म्हणजे जनू काय "बाहुलीच" हवी तशी मारावी , पाडावी , तोडावी , त्यात आंबेडकरी चळवळ , समता मंच , संभाजी ब्रिगेड , बामसेफ , वंचित आघाडी , आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे , काही अंशी मराठा समाज पण , आपला हात ब्राह्मणांवर  धुवून घेणार ..पण ब्राह्मण या कोणत्याची टीकाकारांना होता येन अवघडच !! कारण ..

       1) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !
        2) पूर्ण शाकाहारी जेवण !
        3) देव धर्म ,परंपरा चा आदर !
        4) शिक्षण ,गायन , वादन , धंद्या मध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर !
        5) मितभाषी स्वभाव !

1)) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !


ज्ञानसाधना म्हणजे कोणत्याची विषयामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाणे , थोड्यात गावातल्या भाषेत " 'खोलातला खोल अभ्यास " ब्राह्मण समाजामध्ये विविध लेखक , काव्यरचना कार  (  सावरकर , कुसुमाग्रज ,पूल , ) नेते( SM जोशी , शरद जोशी ,अटल बिहारी , लोकमान्य , ) पत्रकार (रानडे आगरकर ) Ias अधिकारी (अविनाश धर्माधिकारी ) इतिहास लेखन (बाबासाहेब पुरंदरे ,राजवाडे , सरदेसाई  )  अशी किमान 1000 नावांची महाराष्ट्रापुरती यादी निघू शकेल ..
ब्राह्मण समाजामध्ये  ज्ञानसाधने ची खूप जुनी परंपरा आहे , कुणब्याची जस नात शेतीसोबत ,सुताराची जस नात लाकडासोबत , न्हाव्याचं जस नात कात्री सोबत , तस बामनाच नात शिक्षणासोबत...
2000 वर्ष भारतामध्ये बहुतांशी भागात शिक्षणावर वर्चस्व राहिले आहे...यातूनच आजतागायत ब्राह्मण समाज शिक्षणासोबत हे नाते जपत आला आहे ..

2) पूर्ण शाकाहारी जेवण !

आज पण ब्राह्मण समाजात अंडी ,  मटण , मासे, वर्ज आहेत ,अनेक ब्राह्मण खातात सुद्धा , त्यामुळेच "ब्राह्मनांनी मटण महाग केलं " अशी अशी पुण्यात प्रसिद्ध म्हण आहेत , पण 90% खात नाहीत असा माझा तरी अंदाज आहे , कांदा ,लसूण , आणि कमी मीठ आणि चटणी असणार सात्विक ,हलक जेवण , ब्राहमण  समाजाला बहुजना पासून  वेगळं करत .चांगल्या , सात्विक जेवणाचा बुद्धीवर ,आणि शारीरिक अनेक फायदे आहेत ला नाहीत हे मला माहित नाही , पण तज्ञ मंडळी नक्की सांगतील ! 


3)  देव धर्म ,परंपरा चा आदर !

ब्राह्मण समाजाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे देव , धर्म ,परंपरा, यांचा कायम आदर या समाजाने केला , आणि बहुजनांना शिकवला सुद्धा ,चांगल्या किंवा वाईटा मध्ये मला जायच नाही , पण आज पण कितीही मोठा ब्राह्मण समाजाचा माणूस असला तरी , देवा प्रति कायम श्रद्धा बाळगून असतो, सकाळी नित्यनियमाने देवाची पूजा करणे ,संस्कृत मंत्र म्हणणे ,अंगारा लावणे , आरती करणे ही देवाची आज पण सेवा या समाजाकडून होते.

४) शिक्षण ,गायन , वादन , धंद्या मध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर !


या बाबतीत ब्राह्मण समाजाचा भारतात कोणताही समाज स्पर्धा करू शकत नाही..आरक्षण नाही, सोयी नाहीत तरी आज ब्राह्मण समाजाची मुलं अमेरिका ,ऑस्ट्रॉलीया, जपान , ब्रिटन , कॅनडा , दुबई ,या ठिकाणी स्वतः च्या गुण , आणि कर्तृत्वामुळे गेलेली आहेत ..इंजिनिअर नंतर अमेरिकेत MS चा शिक्षण पूर्ण करून तिथं स्थायिक सुद्धा झालेली आहेत.


          गायनामध्ये आणि वादन या क्षेत्रात ब्राह्मण मुले आघाडी वर आहेत ..,घरात मुलांना एक तरी आवड म्हणून गायन , वादन ,नाटक ,यासर्वांचे classes लहान असताना मुलांना लावताना ब्राह्मण समाजात खूप छान परंपरा आहे..
             आणखी एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाने वेळे प्रमाणे आपली क्षेत्रे बदलली आहेत..पेशवाई मध्ये तलवारी सुद्धा उचलल्या ,प्रसंगी शेती ,नाटक आणि tv सिरीयल क्षेत्रात , नंतर 1990 इंजिनिअर करून ms अमेरिकेत , आता गेल्या 5-10 "वर्षांपासून लहान मोठ्या धंद्यात सुद्धा ...


ना कधी आरक्षणाची तक्रार , ना कधी सोयी नाहीत म्हणून तांडव ,कष्ट , बुद्धी , आणि कर्तृत्वाच्या जोरावर आजपण 60% Ias ब्राह्मण ,80% कॅबिनेट secretory ब्राह्मण , वकिली  मध्ये 78% , देशात आज 2% समाज असून 5-6 ब्राह्मण मुख्यमंत्री , आणि उद्योगामध्ये अनेक billonier आहेत ..


5) मितभाषी स्वभाव !


ब्राहमण म्हणलं तर ,मितभाषी ,सुस्पष्ट भाषा , तथाकथित शुद्ध भाषा ,अनुस्वार ,वेलांट्या ह्यांचा योग्य वापर ,

ह्या सर्व गोष्टी माझ्या मते बहुजनासाठी खूप अवघडच ..
तूमचा अभिप्राय नक्की comment मध्ये कळवा !

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...