आज काल आपण जो कोणी येतोय ब्राह्मण समाजाचा समाचार घेऊन जातोय ' ब्राह्मण समाजाची अवस्था आज " देवळातल्या घंटी सारखी झालीये " जो येतोय तो वाजवून जातोय .डाव्यांना ब्राह्मण म्हणजे जनू काय "बाहुलीच" हवी तशी मारावी , पाडावी , तोडावी , त्यात आंबेडकरी चळवळ , समता मंच , संभाजी ब्रिगेड , बामसेफ , वंचित आघाडी , आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे , काही अंशी मराठा समाज पण , आपला हात ब्राह्मणांवर धुवून घेणार ..पण ब्राह्मण या कोणत्याची टीकाकारांना होता येन अवघडच !! कारण .. 1) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !
गायनामध्ये आणि वादन या क्षेत्रात ब्राह्मण मुले आघाडी वर आहेत ..,घरात मुलांना एक तरी आवड म्हणून गायन , वादन ,नाटक ,यासर्वांचे classes लहान असताना मुलांना लावताना ब्राह्मण समाजात खूप छान परंपरा आहे..
1) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !
2) पूर्ण शाकाहारी जेवण !
3) देव धर्म ,परंपरा चा आदर !
4) शिक्षण ,गायन , वादन , धंद्या मध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर !
5) मितभाषी स्वभाव !
1)) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !
ज्ञानसाधना म्हणजे कोणत्याची विषयामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाणे , थोड्यात गावातल्या भाषेत " 'खोलातला खोल अभ्यास " ब्राह्मण समाजामध्ये विविध लेखक , काव्यरचना कार ( सावरकर , कुसुमाग्रज ,पूल , ) नेते( SM जोशी , शरद जोशी ,अटल बिहारी , लोकमान्य , ) पत्रकार (रानडे आगरकर ) Ias अधिकारी (अविनाश धर्माधिकारी ) इतिहास लेखन (बाबासाहेब पुरंदरे ,राजवाडे , सरदेसाई ) अशी किमान 1000 नावांची महाराष्ट्रापुरती यादी निघू शकेल ..
ब्राह्मण समाजामध्ये ज्ञानसाधने ची खूप जुनी परंपरा आहे , कुणब्याची जस नात शेतीसोबत ,सुताराची जस नात लाकडासोबत , न्हाव्याचं जस नात कात्री सोबत , तस बामनाच नात शिक्षणासोबत...
2000 वर्ष भारतामध्ये बहुतांशी भागात शिक्षणावर वर्चस्व राहिले आहे...यातूनच आजतागायत ब्राह्मण समाज शिक्षणासोबत हे नाते जपत आला आहे ..
2) पूर्ण शाकाहारी जेवण !
आज पण ब्राह्मण समाजात अंडी , मटण , मासे, वर्ज आहेत ,अनेक ब्राह्मण खातात सुद्धा , त्यामुळेच "ब्राह्मनांनी मटण महाग केलं " अशी अशी पुण्यात प्रसिद्ध म्हण आहेत , पण 90% खात नाहीत असा माझा तरी अंदाज आहे , कांदा ,लसूण , आणि कमी मीठ आणि चटणी असणार सात्विक ,हलक जेवण , ब्राहमण समाजाला बहुजना पासून वेगळं करत .चांगल्या , सात्विक जेवणाचा बुद्धीवर ,आणि शारीरिक अनेक फायदे आहेत ला नाहीत हे मला माहित नाही , पण तज्ञ मंडळी नक्की सांगतील !
ब्राह्मण समाजाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे देव , धर्म ,परंपरा, यांचा कायम आदर या समाजाने केला , आणि बहुजनांना शिकवला सुद्धा ,चांगल्या किंवा वाईटा मध्ये मला जायच नाही , पण आज पण कितीही मोठा ब्राह्मण समाजाचा माणूस असला तरी , देवा प्रति कायम श्रद्धा बाळगून असतो, सकाळी नित्यनियमाने देवाची पूजा करणे ,संस्कृत मंत्र म्हणणे ,अंगारा लावणे , आरती करणे ही देवाची आज पण सेवा या समाजाकडून होते.
४) शिक्षण ,गायन , वादन , धंद्या मध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर !
या बाबतीत ब्राह्मण समाजाचा भारतात कोणताही समाज स्पर्धा करू शकत नाही..आरक्षण नाही, सोयी नाहीत तरी आज ब्राह्मण समाजाची मुलं अमेरिका ,ऑस्ट्रॉलीया, जपान , ब्रिटन , कॅनडा , दुबई ,या ठिकाणी स्वतः च्या गुण , आणि कर्तृत्वामुळे गेलेली आहेत ..इंजिनिअर नंतर अमेरिकेत MS चा शिक्षण पूर्ण करून तिथं स्थायिक सुद्धा झालेली आहेत.
गायनामध्ये आणि वादन या क्षेत्रात ब्राह्मण मुले आघाडी वर आहेत ..,घरात मुलांना एक तरी आवड म्हणून गायन , वादन ,नाटक ,यासर्वांचे classes लहान असताना मुलांना लावताना ब्राह्मण समाजात खूप छान परंपरा आहे..
आणखी एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाने वेळे प्रमाणे आपली क्षेत्रे बदलली आहेत..पेशवाई मध्ये तलवारी सुद्धा उचलल्या ,प्रसंगी शेती ,नाटक आणि tv सिरीयल क्षेत्रात , नंतर 1990 इंजिनिअर करून ms अमेरिकेत , आता गेल्या 5-10 "वर्षांपासून लहान मोठ्या धंद्यात सुद्धा ...
ना कधी आरक्षणाची तक्रार , ना कधी सोयी नाहीत म्हणून तांडव ,कष्ट , बुद्धी , आणि कर्तृत्वाच्या जोरावर आजपण 60% Ias ब्राह्मण ,80% कॅबिनेट secretory ब्राह्मण , वकिली मध्ये 78% , देशात आज 2% समाज असून 5-6 ब्राह्मण मुख्यमंत्री , आणि उद्योगामध्ये अनेक billonier आहेत ..
5) मितभाषी स्वभाव !
ब्राहमण म्हणलं तर ,मितभाषी ,सुस्पष्ट भाषा , तथाकथित शुद्ध भाषा ,अनुस्वार ,वेलांट्या ह्यांचा योग्य वापर ,
ह्या सर्व गोष्टी माझ्या मते बहुजनासाठी खूप अवघडच ..
तूमचा अभिप्राय नक्की comment मध्ये कळवा !
Comments
Post a Comment