Skip to main content

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..
                    पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..
                      दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथे (18/1/2025 )भर दिवसा मुस्लिम समाजाची एक कबर हिंदुत्ववादी जमावाने , (संघटनेने ) तोडून विडिओ viral करण्यात आला ..भले ती कबर अनधिकृत असेलही , याचा अर्थ कायदा हातात घेणे योग्य आहे का ? लोकशाही देश आहे ना आपला ? हा प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थती...आज जमाव कबरेवर उद्या मशिदीवर ?
  " त्यामुळेच सावधान नवबौध्द आणि मुस्लिम "

           हे दोन्ही समाज भाजपला कायम विरोध करणारे  , भाजप विरोधी विचारधारा बहुदा अतिरेकी किंवा अतिशयोक्ती विचारधारा जोपासणारे समाज

                 ..देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेट वर असलेले पहिला मिळतात ...मग ती  आरक्षणाची विभागणी असो ,  शिष्यवृत्ती असो वा  , शहरी नक्सल वादाच्या नावावर अटक वा  " आर्टी " ची स्थापना आणि मातंग नेत्यांना पद , प्रतिष्ठा , देऊन आंबेडकरी चळवळीपासून दूर केलेले प्रयत्न असो, वा 2018 साली भीमा कोरगावची दंगल असो , जे जे आंबेडकरी समाजाला टार्गेट करतात त्यांच्या पाठीशी देवेन्द्र फडणवीस कायम उभे राहिलेले दिसतात...(संभाजी भिडे, एकबोटे)
              आंबेडकरी समाजाला पद्धतशीरपने एकटे पाडण्याच काम दोन्ही बाहूंनी सामाजिक आणि आर्थिक बाजूंनी नाकेबंदी भाजपने केलेली पाहायला मिळते ..
डिसेंबर मध्ये पुण्यामध्ये "book फेस्टिव्हल " होता त्यावेळेस उजव्या शक्तीने खूप शक्ती लावलेली होती, विरोधात डावी चळवळी कडून आंबेडकरी समाजाकडून पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळाले...यातूनच आंबेडकराना Obc , मराठा ,इतर sc /st पासून दूर करून" आपण सर्व कसे हिंदू आहोत ."हे पटवून देण्यास यश आले .
              यापेक्षा वाईट अवस्था मुस्लिम समाजाची आहे..शहरांचे नाव बदल , विशाळगडावर मजीद मोडणे असो , वक्फ बोर्ड असो..मुस्लिम समाज कायम फडणवीस यांच्या टार्गेट वरच या दोन्ही समाजाने सावधान राहणं गरजेचं आहे , कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक , राजकीय, कायदेशीर , या सर्व बाजूंनी नाकेबंदी पुढच्या 5 वर्षांत होणार आहे..
               त्यामुळे संविधान मार्गाचा अवलंब आंदोलन करताना करावा , आणि सरकार च्या प्रत्येक GR वर लक्ष ठेवावा... कारण 
             
                   
                 

Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...