Skip to main content

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..
                    पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..
                      दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथे (18/1/2025 )भर दिवसा मुस्लिम समाजाची एक कबर हिंदुत्ववादी जमावाने , (संघटनेने ) तोडून विडिओ viral करण्यात आला ..भले ती कबर अनधिकृत असेलही , याचा अर्थ कायदा हातात घेणे योग्य आहे का ? लोकशाही देश आहे ना आपला ? हा प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थती...आज जमाव कबरेवर उद्या मशिदीवर ?
  " त्यामुळेच सावधान नवबौध्द आणि मुस्लिम "

           हे दोन्ही समाज भाजपला कायम विरोध करणारे  , भाजप विरोधी विचारधारा बहुदा अतिरेकी किंवा अतिशयोक्ती विचारधारा जोपासणारे समाज

                 ..देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेट वर असलेले पहिला मिळतात ...मग ती  आरक्षणाची विभागणी असो ,  शिष्यवृत्ती असो वा  , शहरी नक्सल वादाच्या नावावर अटक वा  " आर्टी " ची स्थापना आणि मातंग नेत्यांना पद , प्रतिष्ठा , देऊन आंबेडकरी चळवळीपासून दूर केलेले प्रयत्न असो, वा 2018 साली भीमा कोरगावची दंगल असो , जे जे आंबेडकरी समाजाला टार्गेट करतात त्यांच्या पाठीशी देवेन्द्र फडणवीस कायम उभे राहिलेले दिसतात...(संभाजी भिडे, एकबोटे)
              आंबेडकरी समाजाला पद्धतशीरपने एकटे पाडण्याच काम दोन्ही बाहूंनी सामाजिक आणि आर्थिक बाजूंनी नाकेबंदी भाजपने केलेली पाहायला मिळते ..
डिसेंबर मध्ये पुण्यामध्ये "book फेस्टिव्हल " होता त्यावेळेस उजव्या शक्तीने खूप शक्ती लावलेली होती, विरोधात डावी चळवळी कडून आंबेडकरी समाजाकडून पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळाले...यातूनच आंबेडकराना Obc , मराठा ,इतर sc /st पासून दूर करून" आपण सर्व कसे हिंदू आहोत ."हे पटवून देण्यास यश आले .
              यापेक्षा वाईट अवस्था मुस्लिम समाजाची आहे..शहरांचे नाव बदल , विशाळगडावर मजीद मोडणे असो , वक्फ बोर्ड असो..मुस्लिम समाज कायम फडणवीस यांच्या टार्गेट वरच या दोन्ही समाजाने सावधान राहणं गरजेचं आहे , कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक , राजकीय, कायदेशीर , या सर्व बाजूंनी नाकेबंदी पुढच्या 5 वर्षांत होणार आहे..
               त्यामुळे संविधान मार्गाचा अवलंब आंदोलन करताना करावा , आणि सरकार च्या प्रत्येक GR वर लक्ष ठेवावा... कारण 
             
                   
                 

Comments

Popular posts from this blog

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

पुण्यामध्ये घर कर्ज घ्यायचे आहे ? पण सॅलरी स्लिप किंवा ITR नाही , तरी पण ही कंपनी तुम्हाला कर्ज 100% देईल !

🏙️ पुण्यासारख्या शहरात स्वतःचं घर घेणं — प्रत्येकाचं स्वप्न! पण सॅलरी स्लिप, ITR नसलेल्या मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांसाठी हे स्वप्न अपूर्णच राहतं... कारण सरकारी व मोठ्या बँका "ना" म्हणतात. 📢 पण आता काळजी करण्याचं कारण नाही! गेल्या 15 वर्षांपासून, 140+ शाखा, 1 लाखांहून अधिक समाधानी ग्राहक, आणि फक्त 48 तासांत गृहकर्ज मंजूरीची हमी देणारी कंपनी घेऊन आली आहे तुमच्यासारख्यांसाठी खास योजना! 👨‍💼 प्रत्येक ग्राहकासाठी: • स्वतंत्र रिलेशनशिप मॅनेजर • घरपोच सेवा • 90% पर्यंत Loan-to-Value (उदा. ₹30 लाख प्रॉपर्टी साठी ₹27 लाख कर्ज) - प्रधानमंत्री PMAY सबसिडी 2.50 लाखापर्यंत .. 💼 खास कोणी साठी? • Swiggy/Zomato डिलिव्हरी बॉय • फळ-भाजी विक्रेते • वडापाव/चहाचे दुकानदार • छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे • सॅलरी स्लिप/ITR नसलेले कुटुंबीय 👪 कंपनी कुटुंबाचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरते! उदा. वडील पेन्शन ₹15,000 मुलगा चहाचा गाडा ₹20,000 पत्नी घरकाम ₹15,000 ➡️ एकूण ₹50,000 ग्राह्य मानलं जातं! 📌 महत्त्वाचं: 1️⃣ कर्ज Mortgage स्वरूपात दिलं जातं (प्रॉपर्टीच्या नावे) 2️⃣ 50 ते 60 लाखांपर्यंत कर्...