Skip to main content

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..
                    पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..
                      दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथे (18/1/2025 )भर दिवसा मुस्लिम समाजाची एक कबर हिंदुत्ववादी जमावाने , (संघटनेने ) तोडून विडिओ viral करण्यात आला ..भले ती कबर अनधिकृत असेलही , याचा अर्थ कायदा हातात घेणे योग्य आहे का ? लोकशाही देश आहे ना आपला ? हा प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थती...आज जमाव कबरेवर उद्या मशिदीवर ?
  " त्यामुळेच सावधान नवबौध्द आणि मुस्लिम "

           हे दोन्ही समाज भाजपला कायम विरोध करणारे  , भाजप विरोधी विचारधारा बहुदा अतिरेकी किंवा अतिशयोक्ती विचारधारा जोपासणारे समाज

                 ..देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेट वर असलेले पहिला मिळतात ...मग ती  आरक्षणाची विभागणी असो ,  शिष्यवृत्ती असो वा  , शहरी नक्सल वादाच्या नावावर अटक वा  " आर्टी " ची स्थापना आणि मातंग नेत्यांना पद , प्रतिष्ठा , देऊन आंबेडकरी चळवळीपासून दूर केलेले प्रयत्न असो, वा 2018 साली भीमा कोरगावची दंगल असो , जे जे आंबेडकरी समाजाला टार्गेट करतात त्यांच्या पाठीशी देवेन्द्र फडणवीस कायम उभे राहिलेले दिसतात...(संभाजी भिडे, एकबोटे)
              आंबेडकरी समाजाला पद्धतशीरपने एकटे पाडण्याच काम दोन्ही बाहूंनी सामाजिक आणि आर्थिक बाजूंनी नाकेबंदी भाजपने केलेली पाहायला मिळते ..
डिसेंबर मध्ये पुण्यामध्ये "book फेस्टिव्हल " होता त्यावेळेस उजव्या शक्तीने खूप शक्ती लावलेली होती, विरोधात डावी चळवळी कडून आंबेडकरी समाजाकडून पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळाले...यातूनच आंबेडकराना Obc , मराठा ,इतर sc /st पासून दूर करून" आपण सर्व कसे हिंदू आहोत ."हे पटवून देण्यास यश आले .
              यापेक्षा वाईट अवस्था मुस्लिम समाजाची आहे..शहरांचे नाव बदल , विशाळगडावर मजीद मोडणे असो , वक्फ बोर्ड असो..मुस्लिम समाज कायम फडणवीस यांच्या टार्गेट वरच या दोन्ही समाजाने सावधान राहणं गरजेचं आहे , कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक , राजकीय, कायदेशीर , या सर्व बाजूंनी नाकेबंदी पुढच्या 5 वर्षांत होणार आहे..
               त्यामुळे संविधान मार्गाचा अवलंब आंदोलन करताना करावा , आणि सरकार च्या प्रत्येक GR वर लक्ष ठेवावा... कारण 
             
                   
                 

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...