Skip to main content

२०२० -२५ अनुभवांची मालिका

Some good ones !!


1) निरपेक्ष नाते  गोड असते ...(मार्च 26 )
2) stop over thinking and and making problem that never exit .
3) faltu कुणाच्या च्या नादी लागायचं नाही.
4) आपण जे ठरवतो ते होत असत..
5) बिनकामी कुणाच्या नादी नाही लागायचं (25 एप्रिल)
6) जे आपल्या वाईट काळात साथ देतात तेच आपले (5एप्रिल)
7) thought are real oppotion
8) अति उत्साह काही कामाचा नाही,🥀(21 मे)
9) जिंदगी scroll ना होजाये संभालो yarro !
10) अति केलं की कधीं ना कधी माती होणारच !(1 जुने)
11) अतिभीती माणसाला संपवते (17जुन )😞
12) लोकांना कळत  नाही हेच कळत  नाही
13)  जे करायचं ते 100% देऊन करा (भारुड )
14) भिऊ भिऊ वागे त्याला मसुबा लागे 
15) तारीफ से बडा कोई नशा नही! 
16) काय होयच ते होईल !,💥
17) प्रत्येक दिवस शेवटचा आहे अस समजून जगा !
18) never expect thanks from any person
19 )चालायचं तर राजसारखं 🖤
20) फालतू मध्ये गोष्ट वाढवण्यात मजा  नाही !,!
21) मंजिल मोत हैं ! सफर का मजा लो !
22) काही नात्याचं एक ठराविक वय असत ! वय संपल की ते नात संपत (sep 13)
23) biggest problem in life is we take very seriously to life !
24) मन कस्तुरी रे ! जग दस्तुरी रे(30 sep)
25) कामावर लक्ष द्या १ outcome वर नाही !
26) जिथं इच्छा शक्ती आहे तिथे रास्ता आहे (3ऑक्टोबर )
27) What happening in your it just badly directed drama (5oct)
28) मोसमी बुखार आहे का नाही चेक करत जावा 😂
29)  pressure is real 🙄😀😃
30) दुसरा मोका सबको  मिलता हैं ! पहली  बाजी सबने  हारी होती हैं !
31)
32) bye bye friend!🙌
33) कधी एक दिवस चांगला जातो कधी वाईट नो problem . Accept and move on !☺️
34)  एक अपेक्षा घेऊन सुरू झालेला दिवस एक अनुभव घेऊन संपतो !
35) Everything is beautiful with displine !🤗
36) बिनकामी गावात जाणे बंद(20 jan)
37) पैसे आल्यावर काय करू आणि काय नाही अस होतंय ..☺️☺️
38) 😒😞😖😓☹️(7feb)
39) आभासी स्वप्न खऱ्या जगण्यात नसतात ☹️(7feb )
40) Emotion is denger
41) सुरुवात तर करा मार्ग आपोआप मिळत जातात !😊(17 फेब)
42) वाईट अनुभव चांगले दिवस घेऊन येतात (21 दिवस )
43) musturbation is best in stress !
44) अति घाई संकटात नेही (11 मार्च )
45) एका वाईट प्रसंगात हार मानली
 नाही तर , पुढचा प्रसंग खूप छान येतो (29 मार्च)
 46) तू deserve करतो ते देव देणार 🙌😍
 47) आयुष्य खेळत्यात त्यांच्यासोबत जे game चांगली खेळत्यात!   
 48) जे आलंय ते पदरात पाडून घ्या ♥️🙌
 49) disiplane  makes great difference 🙌♥️🙌(12 april)
 50) संकट आणि संधी ♥️ आणि हनुमान ♥️🙈
 51) आज पासून पैसे चोरणे बंद आजी शप्पत😖(27एप्रिल)
52) काही भीतीदायक गोष्टी आपल्यात चांगला बदल घडवण्यासाठी येत असतात ( 29 एप्रिल)
53) मला success  होयच बाकी काही नाही thats all 🌏😎(14 मे )
54) सगळ्यांचा शिल्पकार देव♥️🙈♥️{21june)
55) पुढं जायचं असेल तर कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो ...अतिशहनपन  बरोबर nhi (18मे)
56) चिंता चिता समान होती हैं ! (22मे)
57) मेंटली आणि physically pain kick in ?(24 may)
58) संकट येणार accept it and move on!
59) स्वप्न अशी आहेत की झोप सुद्धा लागू देत नाहीत(7जून)🗯️♥️
60) start the process
 61 ) सफरणामा ♥️🗯️
 62) कधी कधी आपल्या अपेक्षा च्या वर देव देतो🗯️
 63) हार के बाद का chapter जीत है  मेरे दोस्त ☺️
 64) फालतू फालतू गोष्टींना overthinking मुळे उगीच भितो .
 65) पुढं जाताना काही ना काही माग सोडावं लागत😊👍(12 sep)
 66) माणसाने असून राहन खूप गरजेचं आहे , असून राहील तर काम होतात (20 जून)
 67) don't focus on uncontrollable things , focus on controllable thing (5oct=)
 68) विचार फक्त पुढच्या 1 तासाचा करायचा बाकी गेलं तेल लावत 😁(18sep)
 69) आयुष्य हे क्षण भंगुर आहे...(21nov)
 

Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...